शेवग्याच्या बाजारात मोठी मंदी; शेतकऱ्यांना होतोय आर्थिक फटका
शेती क्षेत्रात सध्या एक चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. मागील दोन ते तीन महिन्यांत शेवग्याच्या बाजार दरात मोठी मंदी आली आहे. २५० ते ३०० रुपये किलो दराने विक्री सुरू असलेल्या…
कृषी क्षेत्रातील नव्या घडामोडी, आधुनिक तंत्रज्ञान, शेतीसंबंधी मार्गदर्शन व सर्वसाधारण बातम्या एकाच ठिकाणी
शेती क्षेत्रात सध्या एक चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. मागील दोन ते तीन महिन्यांत शेवग्याच्या बाजार दरात मोठी मंदी आली आहे. २५० ते ३०० रुपये किलो दराने विक्री सुरू असलेल्या…
धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्या वर्षभरात (जानेवारी ते डिसेंबर २०२५) १४१ आत्महत्यांचे धक्कादायक प्रकरणे समोर आली आहेत. या आत्महत्यांचा मुख्य कारण म्हणजे अस्मानी आणि सुलतानी संकटे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे जीवन अत्यंत…
कैलास सोनवणे दिघवद वार्ताहर:- सतत घसरत असलेल्या कांदा बाजारभावामुळे शेतकरी हवादिल झाला असून उत्पादन खर्च निघणे कठीण झाल्याने प्रहार संघटने कडून प्रांताधिकार्यांना निवेदन देऊन सतत कमी होणाऱ्या बाजारभावा संदर्भात आंदोलन…
दिघवद वार्ताहर:- सतत घसरत असलेल्या कांदा बाजारभावामुळे शेतकरी हवादिल झाला असून उत्पादन खर्च निघणे कठीण झाल्याने प्रहार संघटने कडून प्रांताधिकार्यांना निवेदन देऊन सतत कमी होणाऱ्या बाजारभावा संदर्भात आंदोलन छेडण्याचा इशारा…
कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) चांदवड (ता. नाशिक) येथे कांद्याचे बाजारभाव सातशे ते आठशे रुपयांपर्यंत घसरल्यामुळे आज शेतकरी संतप्त झाले. बाजारभावातील अचानक झालेल्या घसरणीच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको…