Tag: krushi info

डोंगरी विभागात सुतारखेडे गावचा समावेश करण्यात यावा यासाठीचे आमदारांना साकडे.

उत्तम आवारे चांदवड: नुकत्याच महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या डोंगरी विभाग अंतर्गत येणाऱ्या गावांचा अधिकृत यादीत, सुतारखेडे गाव (तालुका-चांदवड जिल्हा नासिक) चा अपेक्षेप्रमाणे समावेश झालेला नाही, सुतारखेडे हे गाव सह्याद्रीच्या सातमाळा…

काजीसांगवी आरोग्य केंद्र दिड महिन्यांपासून अंधारात – शॉर्टसर्किटमुळे सेवांचा खोळंबा

काजीसांगवीः (उत्तम आवारे पत्रकार) काजीसांगवीः– येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात शॉटसर्किट मुळे तब्बल दिड महीन्यापासुन वीजपुरवठा खंडीत झाला असुन पुर्ण आरोग्य केंद्रात कर्मचारयांना रुग्ण उपचार साठी अंधाराशी सामना करवा लागत असुन…

वाटाणा लागवड

वाटाणा लागवड राज्यात वाटाणा पिकाचे उत्पादन हे बडोदे, खान्देश, नगर, नाशिक, पुणे, सातारा या भागात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. वाटाणा हे थंड हवामानात वाढणारे पीक असल्याने सरासरी तापमान १o° ते…

खरीप हंगाम : मूग आणि उडीद

खरीप हंगामामध्ये तुरीच्या खालोखाल मूग आणि उडीद ही महत्त्वाची पिके गणली जातात. उडीद ही ७० ते ७५ दिवसात येणारी पिके असल्यामुळे थोड्याशा पावसाचा देखील लाभ उठवू शकतात. दुबार तसेच मिश्र…

संपूर्ण आयुर्वेद

संपूर्ण आयुर्वेद शरीराला आवश्यक खनिजं कॅल्शिअम कशात असतं? शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर कमतरतेमुळे काय होतं? हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे कार्य काय असतं? शरीरातील…

कमी लोकसंख्येची भारतीय गावे, निसर्गावर जास्त प्रेम असेल तर तुम्ही जाऊन या…

कमी लोकसंख्येची भारतीय गावे … भारत संस्कृतीने प्रचंड, विशाल आणि अनाकलनीय समृद्ध आहे. भारतात अशी अनेक गावे आहेत जिथे १०० पेक्षा कमी लोक राहतात. त्यांच्या एकाकीपणात आणि साधेपणात ते आधुनिक…

अझोला: एक हिरवळीचे खत…

अझोला:- ही एक पाणवनस्पती असून हिरवळीचे खत म्हणून वापरतात.अझोला हे ॲनाबिना या शेवाळाबरोबर सहजीवीपद्धतीने वाढते आणि हवेतील मुक्त नत्र स्थिर करते. याचा उपयोग भात शेतीमध्ये केला जातो. २) स्फुरद विरघळविणारे…

तंत्र नाचणी/नागली लागवडीचे

नाचणीचे अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी सुधारित जातींची लागवड करावी. पाभरीने पेरणी केल्यास हेक्‍टरी दहा किलो, तर पुनर्लागवड पद्धतीने पाच किलो बियाणे लागते. रासायनिक खतांची बचत करण्यासाठी युरिया, डीएपी ब्रिकेटचा वापर करावा.…

अन्नद्रव्यांची कमतरता: पिकांवरील परिणाम व उपाय

अन्नद्रव्यांची योग्य मात्रा राखणे हे पिकांच्या वाढीसाठी आवश्यक आहे, कारण कोणत्याही घटकाची कमतरता किंवा अती प्रमाणामुळे पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. चला, काही महत्त्वाच्या अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे जाणून घेऊया:…

खरीप हंगामातील कांदा लागवड

खरीप हंगामातील कांदा लागवड कोरोनारोगाच्या प्रभावामुळे भाजीपाला उत्पादकांना भाजीपाल्याच्या नाशवंतपणा व विक्री व्यवस्था या मुळे खूप तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकर्यांनी दीर्घकाळ साठवणूक करता येईल अशी पिके निवडावी.…

कृषी आणि कृषक कल्याण विभागाच्या वतीने राष्ट्रीय कृषी परिषद-  रब्बी अभियान  2024 चे आयोजन

KNN: मागील पीक हंगामातील पीक कामगिरीचा आढावा आणि मूल्यांकन करण्याच्या उद्देशाने आणि रब्बी हंगामासाठी पीक-निहाय उद्दिष्ट निश्चित करण्यासाठी, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीतील एनएएससी संकुल येथे…

श्रीकृष्णाचा जन्म आणि त्यांची जीवनकहाणी

श्रीकृष्णाचा जन्म आणि त्यांची जीवनकहाणी भारतातील अत्यंत महत्त्वपूर्ण धार्मिक व आध्यात्मिक घटनांपैकी एक आहे. ही कथा भक्तिभावाने भरलेली आणि अद्भुत घटनांनी सजीव आहे, ज्यामुळे ती भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वपूर्ण आख्यायिका…

तननाशक का ? आणि कशासाठी फवारायचे…

तननाशक का ? आणि कशासाठी फवारायचे… ■ तन हे सोयाबीन पिकासोबत पाणी, सूर्यप्रकाश, जमीन आणि पोषक घटकासाठी स्पर्धा करते. ■ जमिनीतील पोषक घटक सोयाबीनला न भेटू देता स्वता तन घेते…

Translate »