डिसेंबर महिन्यात गाजर लागवड कशी करावी 🌱
डिसेंबर हा गाजर लागवडीसाठी एक उत्तम महिना आहे, कारण या कालावधीत थंड हवामान गाजराच्या चांगल्या वाढीसाठी पोषक असते. खाली गाजर लागवडीसाठी आवश्यक माहिती दिली आहे: हवामान आणि माती 1. गाजर…
कृषी क्षेत्रातील नव्या घडामोडी, आधुनिक तंत्रज्ञान, शेतीसंबंधी मार्गदर्शन व सर्वसाधारण बातम्या एकाच ठिकाणी
डिसेंबर हा गाजर लागवडीसाठी एक उत्तम महिना आहे, कारण या कालावधीत थंड हवामान गाजराच्या चांगल्या वाढीसाठी पोषक असते. खाली गाजर लागवडीसाठी आवश्यक माहिती दिली आहे: हवामान आणि माती 1. गाजर…
कांदा बाजाराची सद्यस्थिती: उन्हाळ कांद्याची आवक अंतिम टप्प्यात, दरात वाढ मागील रब्बी हंगामातील दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईमुळे कांद्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे, ज्यामुळे बाजारात कांद्याच्या पुरवठ्यावर ताण निर्माण झाला आहे.…
गव्हाच्या अधिक उत्पादनासाठी योग्य वाणांची व जातीची पेरणी केल्यास पिकांचे चांगले व अधिक उत्पादन मिळू शकते. पेरणी वेळेवर आणि चांगली काळजी घेणे आवश्यक आहे.जिरायत गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवडयात करावी.…
कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी हंगामातील महत्त्वाच तेलबिया पीक म्हणून करडई पीक ओळखल जातं. पण महाराष्ट्रात कोरडवाहू क्षेत्र जास्त असूनही करडईच क्षेत्र कमी होत चालल आहे. रब्बी हंगामासाठी कमी पाण्यात येणारं पीक…
रब्बी हंगामात शेतकरी चारा व धान्य असा दुहेरी फायदा देणारे ज्वारीचे पिक मोठ्या प्रमाणावर घेतात. संकरीत वाणांची निवड व लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान यांचा वापर केल्यास ज्वारीचे जास्त उत्पादन घेणे शक्य…
नमस्कार आजचा विषय चालू जमान्याचा.. ॲपचा जमाना आहे आज सगळेजण स्मार्टफोन वापरतात.शेतीसाठी सुद्धा कितीतरी ॲप आहेत याची तुम्हाला कल्पना आहे का? स्मार्टफोन वापरुन शेतीच्या कामात सुसूत्रता आणता येते. प्रत्येक शेतकऱ्यांकडे…
नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या पेरणीला सुरवात केली आहे. मोठ्या उत्साहाने शेतकऱ्यांनी आता खरिपाच्या मका, बाजरी, भुईमूग आदी पिकांची पेरणी सुरू केली आहे. शेती करताना मजुरांच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांचा कल यांत्रिकीकरणाकडे…
महाराष्ट्रातील करार पद्धतीने कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांना १५० रुपये प्रती किलो असा विक्रमी दर मिळाला आहे. ही देशातील सर्वाधिक किंमत आहे!रमजान आणि लोकसभा निवडणुकीमुळे मागणी वाढली आहे.राजकीय पक्षांकडून इफ्तार पार्टीसाठी चिकनची…
आले सुकवून सुंठ तयार केले जाते. सुंठ हा एक गुणकारी औषधी पदार्थ आहे. आल्याचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी आल्याचे कंद स्वच्छ धुऊन मातीपासून वेगळे करून उन्हात वाळवले जातात. सुंठ…
सध्या देशातील करोडो शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (पीएम किसान योजना) लाभ घेत आहेत. या योजनेंतर्गत शेतकर्यांच्या खात्यावर वार्षिक ६ रुपये पाठवले जातात. पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी प्रत्येकी…
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने अंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना कृषी विभागामार्फत व एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सामूहिक शेततळे या योजना राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक…
राज्यात किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यातील थंडी कमी झाली आहे.आग्नेय अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र निवळले असून, लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा…
विदर्भातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तुरीचे भाव कमी झाले असून दर गेल्या महिनाभरात दीड हजार रुपयांनी घसरले आहे जरी नव्या तुरीची आवक होत असून सध्या दर काहीसे दबावात आहेत. जुन्या…
थंडीमुळे केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.कडाक्याची थंडी केळी वरील करपा रोगासाठी पोषक असून अशा वातावरणात केळीच्या बागांवर करपाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या केळीच्या बागांची…