Tag: krushinewsforfarmers

द्राक्ष पिकावरील भुरीचे नियंत्रण व व्यवस्थापन 🌱

राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने द्राक्ष पिकाला फटका बसला आहे. अचानक वाढलेल्या ठंडीमुळे पिकांवर विशेषत: फळपिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. पिकांवर रोग पडून होणारे नुकसान टाळण्यासाठी एकात्मिक…

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळणार!

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने सारखीच आहे.राज्य सरकार या योजनेनुसार पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातील.शेतकऱ्यांच्या खात्यावर दर तीन महिन्याला केंद्र सरकारकडून…

राज्यात आजपासून पाऊस सक्रिय, पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता ⛈️

मॉन्सून पुन्हा सक्रिय होऊ लागल्याने राज्यात पावसाला सुरूवात झाली आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.तसेच गुरुवारपासून पुढील दोन ते तीन…

पावसासाठी पोषक हवामान, या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा⛈️

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान…

Crop Insurance : कापूस, सोयाबीनला ५० हजारांचे विमा संरक्षण

पीकविमा योजनेअंतर्गत सोयाबीन व कापूस या पिकांना ५० हजारांचे पीकविमा संरक्षण मिळणार आहे. पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी www.pmfby.gov.in या पोर्टलवर लॉगिन करून किंवा नजीकच्या CSC/VLE केंद्रात निव्वळ एक रुपया भरून…

शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता !

पीएम किसान योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६००० रुपये दिले जातात.रक्कम दर चार महिन्यांनी तीन हप्त्यांमध्ये दिली जाते.पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही देशातील एक महत्त्वाची सरकारी योजना आहे.शेतकऱ्यांना…

राज्यात कुठे पडणार पाऊस,आज या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता ⛈️

उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरु आहे.हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसाने रौद्ररुप दाखवले आहे.शनिवारपासून दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस पाऊस सुरू आहे .पावसामुळे रस्त्यांचे मोठे नुकसान झाले असून लाल किल्ल्यात देखील पाणी शिरले…

Animal Diseases : पावसाळ्यात जनावरांना होणारे संसर्गजन्य आजार

पावसाळ्यात वातावरणामध्ये आर्द्रता अधिक असल्यामुळे जनावरांना जिवाणूजन्य आणि विषाणूजन्य आजार होतात. एकटांग्या, घटसर्प, तोंडखुरी, पायखुरी इत्यादी आजारांपासून बचाव करण्यासाठी पशुवैद्यकाच्या मदतीने योग्य वेळी लसीकरण करून घ्यावे.पावसाळ्यात कृमींच्या वाढीसाठी वातावरण पोषक…

Vermicompost : गांडूळ खत निर्मिती तंत्र

गांडूळखतामध्ये वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्रव्ये, संप्रेरके, उपयुक्त जिवाणू असतात.त्यामुळे वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते.या मध्ये भरपूर अन्नद्रव्ये, संप्रेरके असणारे दाणेदार सेंद्रिय खत आहे.या खतामुळे जमिनीची पाणी शोषूण घेण्याची आणि पाणी…

Kharif Crop Sowing : खरिप पिकांची पेरणी कधी करावी? पेरणीची योग्य वेळ कोणती?

यंदा माॅन्सूनचा पाऊस उशिरा दाखल झाल्याने असल्याने खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या रखडल्या आहे.मात्र राज्यातील काही भागात चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे सध्या काही ठिकाणी पेरणीची लगबग सुरू असून शेतीच्या कामांनी…

Crop Insurance Scheme: पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

पंतप्रधान पीकविमा योजना खरीप हंगाम व रब्बी हंगामात राबविण्यात येणार आसून सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस व ज्वारी इत्यादी पिकांसाठी ही योजना लागू आहे.या योजनेमध्ये परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी…

दिघवद येथे सोमनाथ गांगुर्डे यांचा सत्कार

दिघवद बातमीदार : अँड बी,जी, ठाकरे, शिक्षक सहकारी सोसायटी वडाळीभोई ता,चांदवड संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक २०२३-२४ ते २०२८-२९ करिता प्राथमिक आश्रम शाळा राजदेरवाडी शाळेचे अधीक्षक तसेच दिघवद वि,का,स,सह,सोसायटीचे संचालक शोमनाथ छबु…

Translate »