Pik Vima Bharpai : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; पीक विम्याच्या अग्रिम भरपाईसाठी या जिल्ह्यांमध्ये अधिसूचना, इतर जिल्ह्यांत पंचनामे सुरू
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांतील शेतकरी पिकांचे नुकसान सोसून बसले आहेत. या पार्श्वभूमीवर, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून जिल्हा प्रशासनाने २५% अग्रिम भरपाई जाहीर केली आहे.…