शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज! बांगलादेशाने कांदा आयात शुल्क हटवले; दरात वाढ होण्याची शक्यता, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा
बांगलादेशाने कांदा आयातीवरील बंधन शिथिल केल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.अखेर बांगलादेश सरकारने भारतीय कांद्यावरील आयात शुल्क हटवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे भारतातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे भारतीय शेतकऱ्यांना त्यांची कांदा उत्पादने थेट बांगलादेशात निर्यात करता येणार आहेत, आणि त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारभाव [...]