तब्बल 15 वर्षांनंतर दिघवद विद्यालयात भरला 2009-2010 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा..
कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)-श्री छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक मंडळ दिघवद संचलित स्वामी विवेकानंद विद्यालयात इयत्ता दहावी सन -2009-2010 बॅचचे विद्यार्थी तब्बल पंधरा वर्षानंतर शाळेत एकत्रित आले.आवडते मज मनापासूनी शाळा!लावीते लळा…