असे थांबवा शेततळ्यातील बाष्पीभवन
शेततळ्यातील बाष्पीभवन थांबव शाश्वत पाण्याचे स्त्रोत हवेत म्हणून शेततळे बांधले, पण बाष्पीभवनामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. पाणीटंचाईच्या काळात पिकांना आवश्यक पाणी देण्याकरिता बाष्पीभवन टाळायला हवे. असे लक्षात आले आहे की तळी, धरणे किंवा कालवे यांसारख्या जलसाठ्यांतून वर्षाला साधारणपणे एकूण ४० ते ४२ टक्के पाण्याचे बाष्पीभवन होते. जेवढे तापमान जास्त [...]