जमीन नांगरून तापू देण्या मागचे शास्त्रीय कारण
भारतात परंपरेने खरीप किंवा रबी पिक घेतल्यानंतर उन्हाळा सुरु होण्यापूर्वी जमीन नांगरून तापू दिली जाते. या प्रक्रियेस शास्त्रीय भाषेत सोइल सोलारायझेशन म्हणतात. पूर्वी बैल नांगराने तर आता ट्रॅकटर किंवा बैल…
कृषी क्षेत्रातील नव्या घडामोडी, आधुनिक तंत्रज्ञान, शेतीसंबंधी मार्गदर्शन व सर्वसाधारण बातम्या एकाच ठिकाणी
भारतात परंपरेने खरीप किंवा रबी पिक घेतल्यानंतर उन्हाळा सुरु होण्यापूर्वी जमीन नांगरून तापू दिली जाते. या प्रक्रियेस शास्त्रीय भाषेत सोइल सोलारायझेशन म्हणतात. पूर्वी बैल नांगराने तर आता ट्रॅकटर किंवा बैल…
कपाशी खत व्यवस्थापन कपाशीच्या भरघोस उत्पादनासाठी सेंद्रिय खतांबरोबर रासायनिक खतांचा (नञ, स्फुरद, पलाश व गंधक) वापर करणे अपरिहार्य आहे. यासोबतच मॅग्नेशियम आणि कॅल्शियम ही दुय्यम तर जस्त, बोरॉन, लोह, मँगनीज,…
हरभरा हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे कडधान्य पीक असून, आंतरपीक पद्धतीत त्याचा वापर केल्यास जमिनीची सुपीकता वाढते आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळतो. हरभरा आंतरपीक पद्धतीचे फायदे: जमिनीची सुपीकता वाढवणे: हरभरा…
आंध्र प्रदेशच्या सरकारने शेतकऱ्यांना यूरियाच्या वापरास कमी करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी प्रति बॅग ₹800 अनुदान जाहीर केले आहे. मुख्य मुद्दे: – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनुदान…
पिकांसाठी सॉईल कल्चर – किफायतशीर पर्याय अनंतवर्षा फाऊंडेशनचा सामाजीक उपक्रम ad मातीमधील सूक्ष्मजीवांचे प्रमाण मातीच्या एकूण वस्तुमानाच्या १ % पेक्षा कमी असते. तरीही हे सूक्ष्मजीव मातीमध्ये वाढणार्या वनस्पतींचे व परीणामी…