चंद्रपूर : माजरीमध्ये महाप्रसादामुळे १२५ जणांना विषबाधा..
माजरी, चंद्रपूर येथे कालीमाता मंदिरात आयोजित महाप्रसाद समारंभातून जवळपास १२५ भाविकांना विषबाधा झाली आहे. या दुर्दैवी घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू...
माजरी, चंद्रपूर येथे कालीमाता मंदिरात आयोजित महाप्रसाद समारंभातून जवळपास १२५ भाविकांना विषबाधा झाली आहे. या दुर्दैवी घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू...
राज्यात उन्हाची ताप चांगलीच वाढत आहे. तापमान अनेक ठिकाणी ३९ अंशाच्या पुढे सरकले.राज्यात उन्हाळा सुरू झाल्याने उन्हाच्या झळा असह्य होऊ...
मागील वर्षी कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले आणि बाजारातील आवक वाढली. त्यामुळे शेतकऱ्यांना १०० रुपये आणि ४०० रुपये प्रतिक्विंटल दराने...
बुलढाणा : फळबागांना पाऊस व गारपिटीमुळे मोठा फटका बसला होता.त्यासाठी शासनाने मदत जाहीर केली. तालुक्यातील ४७ हजार १५ हेक्टर वरील...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकच्या चांदवड तालुक्यातील एका सभेत राहुल गांधींसोबत स्टेज शेअर केला आणि मोदी सरकारला 'संपूर्ण...
राज्यस्तरीय धनगर साहित्य समलेन मध्ये समाधान बागल यांना समाज रत्न पुरस्कार गौरव सोलापूर बेलाटी इथे राज्यस्तरीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन...
लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन (Krushinews Network)महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांना...
तुरीला या हंगामातील सर्वांधिक उच्चांकी भाव मिळाल्याचे दिसत आहे. तुरीच्या दरात सातत्याने सुधारणा दिसून येत आहे. मागील आठवड्यात तुरीच्या दरात...
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुंबईकडे निघालेला मोर्चा अखेर नवी मुंबईतून माघारी फिरला आहे.आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मागील अनेक महिन्यांपासून लढा...
बंगालच्या उपसागरातील 'मिगजौम' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात ढगाळ हवामान झाले आहे. पावसाला पोषक हवामान झाल्याने पूर्व विदर्भात जोरदार वारे व विजांसह...
सध्या देशातील करोडो शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (पीएम किसान योजना) लाभ घेत आहेत. या योजनेंतर्गत शेतकर्यांच्या खात्यावर वार्षिक...
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने अंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना कृषी विभागामार्फत व एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सामूहिक शेततळे या...
राज्यात १ नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू झाले असून मागील दोन महिन्यात राज्यातील साखर कारखान्यांनी यंदाच्या हंगामात ४० टक्क्यांपेक्षा जास्त उसाचे...
राज्यात किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यातील थंडी कमी झाली आहे.आग्नेय अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र निवळले असून, लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार...