शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करु नका, हवामान विभाग बघा काय सांगतंय?
शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करु नका, हवामान विभाग बघा काय सांगतंय?
हवामान विभागाचे तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी राज्यातील शेतकऱ्यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. राज्यभरातील शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. पहिला पाऊस पडल्यानंतर ते लगेच पेरणीची तयारी करणार आहेत. पण हवामान विभागाने त्याआधी महत्त्वाची सूचना दिली आहे.
पुणे : राज्यातील नागरीक उकाड्यामुळे हैराण झाले आहेत. सूर्य प्रचंड आग आकतोय. त्यामुळे राज्यभरातील नागरिकांना उकाड्याचा त्रास होतोय. नागरिकांना आता पावसाची आस लागली आहे. विशेष म्हणजे राज्यातील शेतकरी अगदी चातका सारखी पावसाची वाट पाहायला लागले आहेत. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे. कारण राज्यभरातील शेतकरी कामाला लागले आहेत. हे शेतकरी रणरणत्या उन्हात शेतीचं काम करत आहेत. कुणी शेत साफ करतंय. तर कुणी ठिबक सिंचनासाठी नळ्या अंथरत आहे. प्रत्येक शेतकरी आपापल्या परीने कामाला लागला आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏🙏