पळसाच्या पानांच्या पत्रावळी : एक विसरला गेलेला खजिना ! जेवणाच्या पंगतीतून पत्रावळी का झाली हद्दपार?
कार्यक्रमात जेवणासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पळस पानांच्या पत्रावळी सध्याच्या काळात हद्दपार झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.आजकाल, विवाहसोहळे, सप्ताह आणि इतर सामाजिक कार्यक्रमांमध्ये पळसाच्या पानांच्या पत्रावळींचे स्थान प्लास्टिक आणि थर्माकोलच्या पत्रावळींनी घेतले आहे. यामुळे ग्रामीण भागातही पळसाच्या पानांचा वापर कमी होत चालला आहे. परिणामी, पळसाची पाने गोळा करून आणि पत्रावळी [...]