Author: Krushi News

SSC HSC Result Date 2024: दहावी आणि बारावीच्या अपेक्षित निकालाची तारीख जाहीर, यादिवशी लागणार निकाल..

महाराष्ट्र बोर्डाच्या माध्यमातून फेब्रुवारी- मार्च महिन्यात दहावी-बारावीची परीक्षा पार पडली होती.सर्व उत्तरपत्रिका चेक करतात त्यांचे काम एप्रिल महिन्यात संपवण्याची त्यांची योजना आहे. तपासणी झाल्यावर निकालाची तयारी सुरु होणार आहे. महाराष्ट्र…

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम किसान योजनेचा 17 वा हफ्ता..

पंतप्रधान किसान निधी योजनेचा 16 वा हफ्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता.लवकरच पंतप्रधान किसान सन्मान निधीचा सतरावा हफ्ता खात्यात जमा होणार.योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये लाभ…

MSEDCL : सर्वसामान्यांना बसणार महागाईचा फटका; महावितरणने केले 1 एप्रिल 2024 पासून वीज दरात वाढ..

महावितरणच्या वीज दरवाढीमुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना वीज बिलात 10% वाढ सहन करावी लागत आहे. बिलांमध्ये 21.65% वाढ झाल्यामुळे ग्राहक संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे.1 एप्रिल 2024 पासून, ग्राहकांना त्यांच्या वीज बिलांमध्ये…

Assam Rains : आसाममध्ये पावसाचा हाहाकार ! 50,000 हून अधिक लोकांचे नुकसान..

भारताचा उत्तर, पश्चिम आणि दक्षिण भाग उष्णतेच्या लाटेत अडकत असतानाच, आसामच्या ईशान्येकडील राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे.मुसळधार पाऊस आणि वादळामुळे 50,000 हून अधिक लोकांचे नुकसान झाले आहे.आसाममध्ये रविवारी संध्याकाळी…

उन्हाळी लागणे म्हणजे का ? त्यावर करा घरच्या घरी हे उपाय…

उन्हाळी लागणे म्हणजे वारंवार लघवीला होणे आणि त्याचबरोबर जळजळ, मुत्रानालीकेत दाह व काहीवेळा रक्त जाणे. हा त्रास मुख्यत्वे उन्हाळ्यात उद्भवतो. अशावेळी लघवी गढूळ होते किंवा रक्तामुळे ती लालसर तपकिरी असते.सोप्या…

Irrigation Scheme : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १७ जलसिंचन योजनांना तीन कोटींचे अनुदान…

राज्यातील १७ उपसा सहकारी जलसिंचन योजनांना तीन कोटी पाच लाख रुपयांचे अनुदान राज्य सरकारने मंजूर केले आहे.यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शासनाव्यतिरिक्त शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सहकारी उपसा जलसिंचन योजना…

मूळव्याध म्हणजे काय? जाणून घ्या करणं , लक्षण व उपचार..

गुदद्वाराजवळील रक्तवाहिन्या सुजल्यावर त्यांचा दाह होतो, त्यांच्यावर अतिरेकी दाब पडल्यावर जळजळ सुरू होते. रक्तवाहिन्या सुजण्याची अनेक कारणं आहेत. शौचाच्यावेळेस या वाहिन्यांवर वाजवीपेक्षा जास्त ताण येणं, बराच काळ शौचालयात बसणं, बद्धकोष्ठ…

Solar Chulha Yojana : महिलांना मिळणार मोफत सौर चुल्हा ! लवकर योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करा..

सरकारकडून महिलांसाठी एक योजना सुरू करण्यात आली आहे.सरकारने सुरू केलेल्या या योजनेचा उद्देश असा आहे की जे लोक दर महिन्याला गॅस कनेक्शन घेत नाहीत त्यांच्यासाठी आहे ज्याने सूर्य चुल्हाच्या माध्यमातून…

Solar pump Subsidy: शेतकऱ्यांना सौर पंपसाठी मिळणार अनुदान, 3 HP आणि 5 HP सौर पंपांवर सरकार देणार ५० टक्के सबसिडी !

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना : सौरऊर्जेला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना सौर पंप संच उभारणीसाठी अनुदान देणार…

हरभऱ्याचे भाव पुढील काळात कसे राहतील? बाजाराची दिशा काय राहू शकते..

हरभऱ्याचे भाव सध्या काही कारणांनी कमी झाले आहेत. सरकार मात्र ग्राहकांचा विचार करून बाजार दबावात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. यंदा घटलेले उत्पादन या घटकाचा हरभरा बाजारावर पुढील काळात काय परिणाम…

ऊसाचा रस पिल्याने शरीरास कोणते फायदे होतात?ऊसाचा रस कोणी प्यावा कोणी नाही-जाणून घ्या…..

ऊन्हाळ्याच्या दिवसांत ऊसाचा रस पिणं तब्येतीसाठी फायदेशीर ठरतं. ऊसाच्या रसात पोटॅशियम, कार्बोहायड्रेट्स आणि आयर्न मोठ्या प्रमाणात असते.याशिवाय यात मॅग्नेशियम, कॅल्शियमही असते. ऊसाचा रस प्यायल्याने पोटाशी संबंधित समस्याही उद्भवत नाहीत. मात्र…

टोयोटाची स्वस्तातली टैसर एसयुव्ही! टोयोटाचे हे नवीन मॉडेल देणार टाटा पंच, ह्युदाई एक्स्टर,महिंद्रा एक्सयूव्हीला टक्कर..

मारुतीची कार टोयोटाच्या शोरुममध्ये येत आहे.टोयोटाची स्वस्तातली टैसर एसयुव्ही येते आहे .टोयोटा ही ४ मीटर एसयूव्ही घेऊन पुन्हा बाजारात येत आहे.Toyota चे हे मॉडेल २०२४ साली ३ एप्रिल रोजी भारतीय…

Yeola : येवला शहरातील पाणीपुरवठा ठप्प,साठवण तलावाने गाठला तळ..

राज्यात दुष्काळ वाढतोय,दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे.मार्चअखेरच तापमानाने उच्चांक गाठण्यास सुरवात केली आहे.येवला. तालुक्यातील पाटोदा येथील साठवण तलाव कोरडाठाक पडला आहे.पाहिजे तितका पाऊस न पडल्याने भूजल पातळीही खालावली आहे.शहरातील…

आता Toll प्लाजा, FasTag विसरा, सरकार लवकरच थांबवणार टोलवसूली..

महामार्गांवर अनेक ठिकाणी टोल नाके उभारलेले असून येथे टोलवसूली केली जाते.सरकार लवकरच टोल रद्द करण्याचा विचार करत आहे.अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.सध्या ट्विटरवर नितीन गडकरींचा हा…

Translate »