थंडीत त्वचेची काळजी कशी घ्याल? वाचा सविस्तर
हिवाळ्यातील थंड व कोरड्या हवेमुळे त्वचा कोरडी, रुक्ष आणि निस्तेज होते. त्यामुळे त्वचेला विशेष काळजीची गरज असते. योग्य पद्धतीने त्वचेची काळजी घेतल्यास ती मऊ, तजेलदार आणि निरोगी राहते. खाली दिलेल्या…
कृषी क्षेत्रातील नव्या घडामोडी, आधुनिक तंत्रज्ञान, शेतीसंबंधी मार्गदर्शन व सर्वसाधारण बातम्या एकाच ठिकाणी
हिवाळ्यातील थंड व कोरड्या हवेमुळे त्वचा कोरडी, रुक्ष आणि निस्तेज होते. त्यामुळे त्वचेला विशेष काळजीची गरज असते. योग्य पद्धतीने त्वचेची काळजी घेतल्यास ती मऊ, तजेलदार आणि निरोगी राहते. खाली दिलेल्या…
समिट तळेगावात विहिरीत पडून हरणाचा दुर्दैवी मृत्यू; वन विभागाची तात्काळ कार्यवाही चांदवड | प्रतिनिधी चांदवड तालुक्यातील समिट तळेगाव येथे आज सकाळी सुमारे 11:30 वाजता एका हरणाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू…
रक्तदाब (Blood pressure) म्हणजे काय? शरीरातील साखर आणि ग्लुकोज या दोन गोष्टी अशा आहेत ज्या आपल्या शरीराला उर्जा देण्याचे काम करतात.हे आपल्या शरीराचे इंधन आहे.परंतु यांची मात्रा अधिक वाढल्याने इन्सुलिनची…
महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात ऐतिहासिक उपलब्धी, शेतकऱ्यांच्या जीवनात उजेडाची नवी किरणे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासा ठरणारी आणि अभिमानास्पद अशी घटना नुकतीच घडली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL)…
नोव्हेंबर आणि डिसेंबर महिने वांग्याच्या लागवडीसाठी उत्तम मानले जातात. या कालावधीत योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी कमीत कमी खर्चात विक्रमी उत्पादन घेऊ शकतात. यासाठी काही महत्त्वाच्या बाबी…
कपाशी खत व्यवस्थापन कपाशीच्या भरघोस उत्पादनासाठी सेंद्रिय खतांबरोबर रासायनिक खतांचा (नञ, स्फुरद, पलाश व गंधक) वापर करणे अपरिहार्य आहे. यासोबतच मॅग्नेशियम आणि कॅल्शियम ही दुय्यम तर जस्त, बोरॉन, लोह, मँगनीज,…
शेतीत पिकांचे नियोजन करताना शेतकऱ्यांनी अल्पकालीन फायदे आणि दीर्घकालीन शेतीचे आरोग्य या दोन्हीचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. खरिपात सोयाबीन आणि रब्बीत हरभरा पीक घेणे सध्या अनेक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर वाटत…
हरभरा हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे कडधान्य पीक असून, आंतरपीक पद्धतीत त्याचा वापर केल्यास जमिनीची सुपीकता वाढते आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळतो. हरभरा आंतरपीक पद्धतीचे फायदे: जमिनीची सुपीकता वाढवणे: हरभरा…
भारतामध्ये जमिनीशी संबंधित वाद (Land Disputes) ही नवीन गोष्ट नाही. अनेकदा जमिनीच्या मालकी हक्कावरून वाद निर्माण होतात आणि काही वेळा हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचते. अशा परिस्थितीत, जमिनीवरील मालकी हक्क सिद्ध…
राजमा (किडनी बीन) हे भारतातील लोकप्रिय डाळवर्गीय पीक आहे. उच्च पोषणमूल्ये, चवदार स्वाद, आणि चांगल्या किंमतीमुळे हे पीक शेतकऱ्यांमध्ये आवडते. कमी कालावधी व कमी खर्चात जास्त उत्पादन घेता येत असल्याने…
कार्यक्रमात जेवणासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पळस पानांच्या पत्रावळी सध्याच्या काळात हद्दपार झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.आजकाल, विवाहसोहळे, सप्ताह आणि इतर सामाजिक कार्यक्रमांमध्ये पळसाच्या पानांच्या पत्रावळींचे स्थान प्लास्टिक आणि थर्माकोलच्या…
सध्या होणारा सततचा रिमझीम पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सोयाबिन पिकावर खोडमाशी चा प्रादुर्भाव दिसुन येत आहे.खोडमाशीमुळे सोयाबीनच्या उत्पादनात ५० टक्क्यापर्यंत घट येऊ शकते. त्यामुळे शेतकरी बंधुनी वेळीच जागरूक राहून एकात्मिक…
वातावरणातील बदलाचा जनावरांच्या उत्पादनावर परिणाम होतो आणि सर्वात जास्त परिणाम हा प्रजननावर होतो. उन्हाळ्यात जनावरे गाभण राहण्याचे प्रमाण कमी असते. याची कारणे, परिणाम आणि उपाययोजना या लेखात पाहूया. गाभण न…
बारावी ही तुमच्या शिक्षणाचा आणि करिअरचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. यात तुम्हाला अनेक पर्याय उपलब्ध आहेत आणि योग्य निवड करणं कठीण होऊ शकतं. तुमच्या आवडीनिवडी, कौशल्ये आणि भविष्यातील उद्दिष्टांनुसार तुम्ही…