अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे यवतमाळ जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान..
कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, एप्रिल महिन्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जवळपास एक हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात तीळ, ज्वारी, भाजीपाला, आंबा, पपई आणि केळी यांचा समावेश आहे. गेल्या…