Tag: krushinews

कायमस्वरूपी लव्हाळी पासुन मुक्त व्हा

लव्हाळा १ किलो राजगिरा २० किलो वाळु किंवा घनजिवामृतात कालवून १ एकर क्षेत्रावर फोकुन द्या त्याला पाणी दया. म्हणजे ८-१० दिवसात राजगिरा उगवून येईल. ३-४ पाण्याचा पाळ्या ८-१० दिवसांच्या अंतराने…

केळी किड ,रोग व व्यवस्थापन

केळी किड व व्यवस्थापन मावा : मावा व त्याची पिल्ले पानाच्या खालच्या भागावर, त्याचप्रमाणे पानाच्या सुरळीमध्ये व कोवळ्या खोडावर रस शोषण करतात. त्यामुळे झाड निस्तेज व कमजोर होऊन त्याची वाढ…

वेस्ट डि कंपोजर

वेस्ट डि कंपोजर 🙏🙏 नमस्कार, शेतकरी बंधुनो, वेस्ट डी कंपोझर हे नॅशनल सेंटर ऑफ ऑरगॅनिक फार्मिंग, गाझियाबाद या संस्थेद्वारे संशोधित शेतीसाठी उपयुक्त बुरशी व जीवाणूंचे कल्चर (संवर्धित स्वरूप) आहे. एका…

सेंद्रिय आणि रासायनिक खते

सेंद्रिय आणि रासायनिक खते सेंद्रिय खत अन्नद्रव्यांची कमतरता नत्र – झाडाची खालची पाने पिवळी होतात, मुळांची व झाडांची वाढ थांबते, फूट व फळे कमी येतात. अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन चुनखडीयुक्त जमिनीमध्ये नत्र,…

सुरु ऊस लागवड व माहिती

सुरु ऊस सुरू उसाची लागवड १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत करावी. लागवड एक डोळा किंवा दोन डोळ्यांची टिपरी वापरून करावी. एक डोळा पध्दतीने लागवड करावयाची असल्यास दोन डोळ्यांतील…

सेंद्रिय शेती

सेंद्रिय शेती सेंद्रिय शेती म्हणजे नैसर्गिक साधनाचा वापर करून औषध, खते तयार करणे व पारंपारिक बियाणाचा वापर करून केलेली विषमुक्त म्हणजेच रसायनाचा वापर टाळून केलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती होय.…

राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळ-एनटीसी च्या गिरण्यांच्या जमिनीवरील अकरा मोडकळीस आलेल्या चाळींचा कालबद्ध पद्धतीने विकास केला जाईल: केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियूष गोयल

राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळ-एनटीसी च्या गिरण्यांच्या जमिनीवरील अकरा मोडकळीस आलेल्या चाळींचा कालबद्ध पद्धतीने विकास केला जाईल: केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियूष गोयल एनटीसी च्या सर्व मोडकळीस आलेल्या चाळींमधील सुमारे 2062 रहिवाशांचं महाराष्ट्र…

भेंडी (Okra, ladies’ fingers) व लागवड

भेंडी भेंडी (इंग्रजी नावे: Okra, okro, ladies’ fingers व ochro) ही एक फळभाजी आहे. ही भाजी भारतात जवळजवळ वर्षभर बाजारात उपलब्ध असते. भेंडीच्‍या फळात कॅल्शियम व आयोडिन ही मूलद्रव्‍ये आणि…

उन्हाळीबाजरी

उन्हाळी बाजरी उन्हाळी बाजरीची पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या तारखेपर्यत करावी, कारण जानेवारी महिन्यात तापमान १० अंश सें.ग्रे. पेक्षा खाली गेलेले असल्यास त्याचा उगवणीवर अनिष्ट परिणाम होतो. अशा…

जी-20 देशांनी घेतलेल्या निर्णयांना जागतिक पातळीवर महत्व- केंद्रीय अर्थ मंत्रालय सल्लागार वीरेंद्र सिंह यांचे प्रतिपादन

जी २० ही केवळ २० देशांची संघटना नाही तर जागतिक पातळीवरील १३ महत्वाच्या संघटना देखील त्याच्या सदस्य असल्यामुळे या परिषदेने घेतलेल्या कोणत्याही निर्णयांना जागतिक पातळीवर अतिशय महत्व प्राप्त होत असल्याचे…

सर्वात छोटा ट्रॅक्टर : स्वराज कोड

स्वराज कोड स्वराज कोड हा अतिशय आकर्षक डिझाईन असलेला अप्रतिम आणि उत्कृष्ट ट्रॅक्टर आहे. स्वराज कोड हा फ्लॅगशिप स्वराज ट्रॅक्टरच्या प्रसिद्ध ब्रँडचा नवीन शोध आहे. हे नुकतेच हाय-टेक वैशिष्ट्ये, परवडणारी…

कपाशीतील मित्रकीटकांचे संवर्धन

कपाशीतील मित्रकीटकांचे संवर्धन भारतीय कापूस पिकामध्ये आढळून येणाऱ्या १६२ कीटकांपैकी केवळ १५ कीटक पिकासाठी हानिकारक आहेत. पिकामध्ये अनेक मित्रकीटक कार्यरत असून, ते पिकाच्या संरक्षणामध्ये मोलाची भूमिका बजावतात. त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न…

Translate »