Tag: Waterscarecity

Yeola : येवला शहरातील पाणीपुरवठा ठप्प,साठवण तलावाने गाठला तळ..

राज्यात दुष्काळ वाढतोय,दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे.मार्चअखेरच तापमानाने उच्चांक गाठण्यास सुरवात केली आहे.येवला. तालुक्यातील पाटोदा येथील साठवण तलाव कोरडाठाक पडला आहे.पाहिजे तितका पाऊस न पडल्याने भूजल पातळीही खालावली आहे.शहरातील…

Manmad : वागदर्डी धरणाने गाठला तळ, केवळ मृतसाठा शिल्लक..

मनमाड : मनमाडची पाणीटंचाईचे शहर अशी ओळख आहे.मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाने तळ गाठला असून, केवळ मृतसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुन्हा पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे.यंदा मार्चच्या अखेरीस मनमाडकरांना…

Translate »