पीएम किसान सन्मान निधीतील अपात्रांवर कारवाईचा बडगा
पीएम किसान सन्मान निधीतील अपात्रांवर कारवाईचा बडगा; अपात्रांनी नाव हटवण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६००० रुपये जमा केले जातात. ही रक्कम वर्षात तीन हप्तांच्या स्वरुपात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. मात्र काही अपात्र लोक जाणीवपूर्वक किंवा अनावधानाने या योजनेचा लाभ घेत आहेत. यामुळे सरकारने या योजनेतील अपात्र लोकांची माहिती मानकांनुसार पोर्टलवर जाहीर केली आहे. तसेच आत्तापर्यंत ज्या अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६००० रुपये जमा केले जातात. ही रक्कम वर्षात तीन हप्तांच्या स्वरुपात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. मात्र काही अपात्र लोक जाणीवपूर्वक किंवा अनावधानाने या योजनेचा लाभ घेत आहेत. यामुळे सरकारने या योजनेतील अपात्र लोकांची माहिती मानकांनुसार पोर्टलवर जाहीर केली आहे. तसेच आत्तापर्यंत ज्या अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला त्यांच्याकडून ती रक्कम वसूल करण्याचे काम सुरु आहे. यामुळे अपात्र शेतकऱ्यांना या योजनेतून हटवण्याचे कामही सुरु आहे. यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेतील अपात्र लोक खालील काही सोप्या टिप्स वापरुन आपले नाव कमी करु शकतात.
धन्यवाद
🙏🙏🙏