कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)चांदवड तालुक्यात अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्यl पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आज भयाळे, धोंडाबे, विजयनगर व कानमंडाळे या गावांची नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

या ठिकाणी झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी संबंधित विभागाला त्वरित निर्देश दिले. मी बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, आणि प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळवून देणं हीच आमची प्राथमिक जबाबदारी आहे.

यावेळी तहसीलदार श्री. मंदार कुलकर्णी, कृषी अधिकारी श्री. निलेश मावळे, भाजप अध्यक्ष श्री. संदीप काका काळे, ज्येष्ठ नेते श्री. निवृत्ती शिंदे, श्री. दीपक उशीर, श्री. मनोज किरकाडे, श्री. दिगंबर उशीर, श्री. महेंद्र रकीबे, श्री. नंदुकाका उशीर, श्री. मुकुंद बोरसे, श्री. संदीप काळे, श्री. शशिकांत मोहन तसेच सर्व पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »