Tag: #मराठीसंस्कृती

पळसाच्या पानांच्या पत्रावळी : एक विसरला गेलेला खजिना ! जेवणाच्या पंगतीतून पत्रावळी का झाली हद्दपार?

कार्यक्रमात जेवणासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पळस पानांच्या पत्रावळी सध्याच्या काळात हद्दपार झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.आजकाल, विवाहसोहळे, सप्ताह आणि इतर सामाजिक कार्यक्रमांमध्ये पळसाच्या पानांच्या पत्रावळींचे स्थान प्लास्टिक आणि थर्माकोलच्या…

एक सप्टेंबर पासून उर्धूळ येथे अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) उर्धूळ ता, चांदवड येथे सोमवार 1/9/ते 8/9या कालावधी हभप तुकाराम महाराज यांच्या प्रेरणेने व हभप भाऊसाहेब महाराज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले…

Translate »