वर्तमानपत्र समाजात टिकविणे काळाची गरज- सदाशिव गांगुर्डे
कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)- वर्तमानपत्रातुन समस्याचे निराकारण होऊन समाज व्यवस्थेला न्याय मिळतो डिजिटल युगात वर्तमानपत्र टिकविणे काळाची गरज आहे यामुळे वाचन संस्कृतीवरही भर पडते असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद विद्यालयाचे ज्येष्ठ…